

Related Articles
गडचिरोलीच्या विकासाला सरकारचे प्राधान्य – ना.धर्मराव बाबा आत्राम जिल्ह्यातील वैरागड व पोटेगाव येथे “विकसित भारत संकल्प यात्रे”चा शुभारंभ
गडचिरोली,(जिमाका)दि.15 : गडचिरोली जिल्ह्याकडे सरकारचे विशेष लक्ष असून विकासाच्या बाबतीत या जिल्ह्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. पोटेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी, विवेक सालोंके, तहसीलदार संदीप […]
12वी ला नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका! पुढची प्रक्रिया नीट समजून घ्या.!
12वी मध्ये नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका. आयुष्यात अनेक संधी तुमच्यासाठी अजून ही खुल्या आहेत. खचून न जाता, सकारात्मक विचार ठेवा. पुनर्मूल्यांकन/पुनर्तपासणी : 12वी च्या परीक्षेत नापास झालात व तुम्हाला गुणांबाबत शंका असेल तर रिचेकिंग म्हणजेच पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करता येतो. यासाठी प्रति विषय 300 रुपये शुल्क आकारले जाते. अर्ज महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर […]
पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल – पोलीस महासंचालक रजनिश सेठ
३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुणे, दि. ११: राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. […]