ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पात्र ग्रंथालयांच्या वर्गबदल प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी असे, निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्यासह […]
ताज्या घडामोडी
हरित क्रांतीचे जनक दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण
हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचे लोकार्पण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक येथे झालेल्या या लोकार्पण सोहळ्यास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा तथा नांदेड […]
कुसुम योजनेने बदलले शेतकऱ्यांचे आयुष्य
पीएम कुसुम योजना 2025 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा चा लाभ देणे आणि त्यांची पडीक जमिनीचा उपयोग सौर ऊर्जा उत्पादनासाठी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. pm kusum yojana 2025 benefits या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ सौर ऊर्जा मिळत नाही तर याद्वारे निर्मिती झालेली ऊर्जा विकून त्यांना आर्थिक लाभही मिळत आहे. pm kusum yojana 2025 […]
MahaVISTAAR AI App : AI ॲप शेतकऱ्यांच्या सेवेत! शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र
MahaVISTAAR AI App : AI ॲप शेतकऱ्यांच्या सेवेत! शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र आजच्या आधुनिक युगात शेतीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग अत्यंत आवश्यक ठरतो आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी आणि शेतीत नवे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे – ‘महाविस्तार ॲप (MahaVISTAAR AI App)’ च्या स्वरूपात. कृषी विभागाने लॉन्च केलेले हे ॲप केवळ […]
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पंतप्रधान मातृ वंदना योजना (PMMVY), ज्याला पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणून ओळखले जात असे, हा भारत सरकारद्वारे राबविण्यात येणारा प्रसूती लाभ कार्यक्रम आहे. ही योजना मूळत: 2010 मध्ये लाँच केली गेली आणि 2017 मध्ये पुनर्निर्मित केली. महिला व बालविकास मंत्रालयामार्फत ही योजना राबविली जाते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना: भारत […]
सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा;विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन
जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), तसेच सहायक कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) यांनी सिरोंचा तालुक्याला दिनांक २२ मे २०२५ रोजी दौरा केला. या दौऱ्यात तालुक्यातील विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक प्रशासन व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. दौऱ्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील टोकाचे […]
१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा
राज्यभरात राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिरोली कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि त्यांच्या टीमचे जिल्हा प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व महसूली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग
मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे तसेच, प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ यांच्याशी सुसंगत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोबाईल फोनचा वाढता वापर लक्षात घेता, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना […]
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या पोलीस दलाच्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतींच्या कामाचे भूमिपूजन राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन […]
विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यस्तरीय जनजागृती राबवा – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी मिशन वात्सल्य योजने अंतर्गत जनजागृती करण्यात येते. मात्र काही प्रमाणात अद्यापही अशा कृप्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करावे. तसेच अशा प्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. […]