कृषी सहायक संघटना करणार आंदोलन ऐन खरिपाच्या तोंडावर सोमवारपासून विविध टप्प्यांत पुकारला एल्गार मुलचेरा: कृषी विभागाच्या होऊ घातलेल्याआकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.विविध टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष विलास रिंढे यांनी सांगितले. सध्या कृषी सहायकांची […]
ताज्या घडामोडी
प्रतीक्षा संपली, आज 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल
प्रतीक्षा संपली, आज 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे. महाराष्ट्र […]
पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र […]
राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व
मुंबई, दि. ४ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली. राज्य शासन […]
महाराष्ट्र शासनाने “जिवंत सातबारा (Jivant Satbara)” संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्र शासनाने “जिवंत सातबारा (Jivant Satbara)” संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिवंत सातबारा (Jivant Satbara) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत, 7/12 उताऱ्यावरील जुन्या, अप्रामाणिक व कालबाह्य नोंदींना हटवून अद्ययावत माहितीची नोंद घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महसूल व वन विभागाच्या ३० एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशानुसार जिवंत सातबारा (Jivant Satbara) मोहीम अधिक व्यापक स्वरूपात अंमलात […]
डिजिटल युगात विद्यार्थ्यांची माती व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
आजच्या डिजीटल युगात विद्यार्थी हे जास्त करुन मोबाईकडे वळत आहे त्यांची आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका यासाठी शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणाची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी सातारा येथील सैनिकी शाळेत शालेय शिक्षण विभागाची कोल्हापूर आढावा बैठक घेतली. बैठकीला शिक्षण […]
साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, […]
राज्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; हेल्थ कार्ड आणि हेल्थ ॲपची महत्त्वाची घोषणा, मुख्याध्यापकांवर मोठी जबाबदारी
मुख्याध्यापकांना प्रत्येक विद्यार्थी तपासणीसाठी हजर राहील याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच, तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याचे नियोजन शाळांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून करावे लागेल. सर्व तपासण्या सुरक्षित व अद्ययावत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासनाची ही पाऊले मैलाचा दगड ठरणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित तसेच अंगणवाड्यांतील ० ते […]
राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार, दरमहा 1500 रुपये निवृत्तीवेतन देणारी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना काय?
राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सराकारच्या सामाजिक न्याय विभागकडून अनेक योजना (Maharahtra Goverment Schemes) राबवण्यात येतात. त्या माध्यमातून राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्तीवेतन (Senior Citizens Pension Schemes) देण्यात येते. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही त्यापैकीच एक योजना असून त्या माध्यमातून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन देण्यात येतं. […]