

Related Articles
मंत्र्यांच्या दालनांचं वाटप करण्यात आलं आहे, मंत्रालयात कोण कुठे बसणार
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ डिसेंबरला पार पडला. तर खातेवाटप २१ डिसेंबरला पार पडलं. २१ डिसेंबरला अधिवेशनही संपलं आहे. आता सगळ्या मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयात कुणाला कुठलं दालन असेल ते आपण जाणून घेऊ. कॅबिनेट मंत्री कुणाला कुठली दालनं, कशी आहे विभागणी? १) चंद्रशेखर बावनकुळे – दालन […]
मिरची उत्पादन आणि कलेक्टर आंब्याच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना श्रीमती प्रीती हिरळकर यांचे मार्गदर्शन
गडचिरोली दि, 21 एप्रिल : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (आत्मा), सोनापूर-गडचिरोलीच्या प्रमुख प्रीती हिरळकर यांनी आज सिरोंचा तालुक्यातील अंकिसा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आणि प्रगतशील शेतकरी विश्वेश्वरय्या कोंड्रा यांच्या कलेक्टर प्रजातीच्या आंबा फळबागेस भेट देऊन शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या भेटी दरम्यान मिरची उत्पादनातील अडचणी, हवामान बदलाचे परिणाम, शेतकरी […]
माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली सिंगनपेठ येथील युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये केला पक्ष प्रवेश
अहेरी तालुक्यातील लगाम-बोरी क्षेत्रातील सिंगनपेठ येथील युवकांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये केला पक्ष प्रवेश,त्यावेळी माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी युवा कार्यकर्ते यांच्या गळ्यात दुपट्टा टाकून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या सोबत बसून त्यांच्या क्षेत्रातील व गावातील समस्ये बाबत त्यांच्या सोबत चर्चा केली.मी तुमच्या […]