
Related Articles
प्रधानमंत्री जन धन योजना
आर्थिक समावेशनासाठीच्या आपल्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून अर्थमंत्रालय देशातील उपेक्षित आणि आजवर सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या वर्गांना आर्थिक सर्वसमावेशकता आणि अनुषंगीक सहकार्य मिळवून देण्यासाठी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून आपण देशाचा न्याय्य आणि सर्वसमावेशक विकास साध्य करू शकतो. देशातील अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटकांसारखा वर्ग; ज्यांच्यापर्यंत अजून मूलभूत बँकींग सेवाही पोहोचलेल्या नाहीत, अशा वर्गाला परवडणाऱ्या […]
खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करीता दिनांक 31 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
गडचिरोली: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) अंतर्गत शासनाच्या निर्देनुसार खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करीता निर्णयनुसार दिनांक 31 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) मार्फत महामंडळाचे एटापल्ली येथे खरेदी केंद्र सुरु […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कडून आजाराने ग्रस्त असलेल्या मंजू ईश्वर तलांडे या महिलेला आर्थिक मदत
अहेरी:- तालुक्यातील मरनेली(राजाराम) येथील मंजू ईश्वर तलांडे वय 35 वर्षे ही महिला खूप दिवसापासून अपेनडिक्स/ किडणी स्टोन या आजाराने ग्रस्त आहे.आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याने चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अत्यंत अडचण होती.यामुळे संपूर्ण तलांडे कुटुंब चिंतेत होतं. पण ही माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते […]