मुलचेरा: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचितक्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम ३१ जुलै, २०२३ अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय हे […]
Day: June 5, 2025
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच
अतिव दुखाःत होतो मायेचा स्पर्श! मृतदेह जपणुक करायला पुर्ण अहेरी ऊपविभागात साधन नव्हते.एवढ्या मोठ्या परिसरात केवळ एकच शितशवपेटी एका सामाजीक संस्थेकडे होती. *मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम* साहेबांना अडचण माहीत होती परंतु योग्य संस्थेला देण्याचा त्यांचा मानस होता.अहेरी ऊपविभागात समाजकार्यात अग्रेसर असलेल्या *टायगर ग्रुपला* शितपेटी प्रदान करण्यात आली.टायगर ग्रुप मार्फत ही सेवा अविरत सुरु आहे.केवळ आलापल्लीच नव्हे […]