अभिनेते अशोक सराफ त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच थिएटरमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत मला अतिशय आनंद आहे. माझी वयाची पन्नास वर्षे इंडस्ट्रीतील सत्कार्णी लागली असल्याचा आनंद झाला. आतापर्यंत अनेक दिग्ग्जांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासोबत मला पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद असल्याचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितले.
Related Articles
महाराष्ट्रातील १२ वर्षीय आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार!, वाचा त्याची शौर्यगाथा
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राह्मणे याची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 19 मुलांची निवड करण्यात येते. यामध्ये आदित्यचा देखील समावेश असून त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. दिल्ली : अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाची (75th Republic Day) सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (PM National Child Awards) […]
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे- राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध […]
राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.