Related Articles
समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ* *आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन*
अहेरी : समाधान शिबिर हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करणारे हक्काचे व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बचाव होत आहे. अशा उपक्रमांमुळे शासनाचा पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान […]
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण तालुका कृषी अधिकारी विकास पाटील
मुलचेरा:- पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. […]
शासकीय लाभांसाठी आवश्यक : कालांतराने होत असतो बदल आधार कार्ड तातडीने करा अपडेट तहसीलदार चेतन पाटील यांचे जनतेला आवाहन
लचेरा: आधार सेवा केंद्राला भेट देऊन पालक पाल्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. इतरांचे दहा वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे. बालकांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आता अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये पाच वर्षात बहुतांशी बदल होत असतो. त्यामुळे कालांतराने आधार कार्ड निष्क्रिय ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन बालकांचे आधार […]





