

Related Articles
कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणाऱ्या मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे युवा शेतकऱ्यांना आवाहन
गडचिरोली, २६ मार्च २०२५ – मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा, पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर – गडचिरोली येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या सात […]
रोजगार हमी योजना
रोजगार हमी योजना राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रितकरणाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी अशी एक योजना आहे. राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो व केलेल्या कामाची मजुरी कमी व वेळेवर दिली जात नाही. तसेच पावसाळ्यात मजुरी उपलब्ध नसल्या कारणामुळे मजुरांना रोजगार […]
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा अविकसित,अतिसंवेदनशील क्षेत्रातील समस्यांचा निराकरणासाठी
अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, अविकसित,भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी,शासकीय योजनेपासून वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन निराकरण तथा सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद सभा कमलापूर,छल्लेवाळा,गुंडेरा, गोविंदगाव, उमानूर येथे आयोजन करण्यात आले. या […]