चक्रीवादळानंतर आता मान्सून सक्रिय होण्यासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे. मान्सून संपूर्ण राज्यात येत्या 72 तासांत पोहचणार आहे. आज (24 जून) राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पावसापासून वाचण्याचे साहित्य सोबत बाळगा असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे
Related Articles
धर्मवीर आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची आदरांजली
ठाणे, दि. २७ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळी तसेच आनंद आश्रम येथे जाऊन दिवंगत दिघे यांना आदरांजली वाहिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन दिवंगत दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विजेत्या संघाला प्रथम 21000/- व द्वितीय 11000/-रुपये पारितोषिक..!! माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी […]
वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन
मुंबई, दि. ४ : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी […]