चक्रीवादळानंतर आता मान्सून सक्रिय होण्यासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे. मान्सून संपूर्ण राज्यात येत्या 72 तासांत पोहचणार आहे. आज (24 जून) राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पावसापासून वाचण्याचे साहित्य सोबत बाळगा असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे
Related Articles
महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. ०५: महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ […]
दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध:भाग्यश्रीताई आत्राम
राज्याच्या शेवटच्या टोकावरील गावात चावडी सभा अतिदुर्गम भागातील गावांत होणार विकासात्मक कामे एटापल्ली:-अतिदुर्गम भागातील गावांत विविध विकासात्मक कामे करून गावाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले. राज्याच्या शेवटचा टोक व छत्तीसगडच्या सीमेवर वसलेल्या अतिदुर्गम जवेली (बु.) येथे आयोजित चावडी सभेत ते बोलत होते.यावेळी माजी जि प सदस्य […]
जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करा
केंद्र शासनाच्या प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये लम्पी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना आणि ग्रामीण भागातील रहिवाश्यांना त्यांच्या जनावरांचा लम्पी मुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाई चा लाभ घेता येईल. जनावराचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातून पंचनामा करून […]