देशात बॅलेट पेपरद्वारे मतदानाची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. नेत्यांच्या या वृत्तीवरही कडक टीका केली. कोर्टाने म्हटले आहे की, जेव्हा लोक हरतात तेव्हाच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जाते. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ‘…मग ईव्हीएममध्ये छेडछाड होत नाही’ या […]
गडचिरोली
निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर पासून आदर्श (Adarsh Aachar Sanhita) आचारसंहिता लागू केली. नि:पक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडणे हा आदर्श (Adarsh Aachar Sanhita) आचारसंहितेचा भाग आहे. राज्यघटनेनुसार आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही अस्तित्वात आहे आणि कोणताही नागरिक ठरवून दिलेले निकष पूर्ण करीत असल्यास तो निवडणुकीस उभे राहू शकतो. अशा निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार आणि […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण
बारामती वकील संघटनेच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शक्ती अभियानाअंतर्गत शहरातील शाळेस प्रातिनिधिक स्वरुपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर बर्डे, उपाध्यक्ष ॲड.प्रिती शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी […]
शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी
तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन मुलचेरा:तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. ऑक्टोबर-नोव्हेबर २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी […]
२० रुपयांत दोन लाखांचा विमा श्री व्ही पी कुरेकर शाखा व्यवस्थापक दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑप बॅक गडचिरोली शाखा मुलचेरा
मुलचेरा: केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो. प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांकडून योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. प्रतिदिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे. २० रुपयांत दोन लाखांचा विमा ■ जेव्हा ही […]
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा कु. भारती वरुडकर, गृहपाल आदिवासी मुलींचे वसतिगृह मुलचेरा
मुलचेरा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 1मुलांचे व 1 मुलींचे असे एकुण 2 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. मुलचेरा वसतीगृहात इयत्ता 8 वी ते पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज […]
महा ई सेवा केंद्रांनी विद्यार्थी,पालक,लाभार्थी यांना गतिमान व उत्तम कार्यप्रणाली ने सेवा उपलब्ध करावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा:-. दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयीन,अभियांत्रिकी, आयटीआय आदी प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व आदी दाखल्यांची आवश्यकता असते. वेळेत दाखले उपलब्ध झाले पाहिजे तसेच त्यांचे प्रवेश झाले पाहिजे. या करिता तहसिलदार चेतन पाटील यांनी सर्व सेतु केंद्र सेवा संचालकांना विद्यार्थच्या व लाभार्थ्यांच्या हितासाठी सेवा प्रधान करा अशे सेवा […]
महा ई सेवा केंद्रांनी विद्यार्थी,पालक,लाभार्थी यांना गतिमान व उत्तम कार्यप्रणाली ने सेवा उपलब्ध करावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा:-. दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयीन,अभियांत्रिकी, आयटीआय आदी प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व आदी दाखल्यांची आवश्यकता असते. वेळेत दाखले उपलब्ध झाले पाहिजे तसेच त्यांचे प्रवेश झाले पाहिजे. या करिता तहसिलदार चेतन पाटील यांनी सर्व सेतु केंद्र सेवा संचालकांना विद्यार्थच्या व लाभार्थ्यांच्या हितासाठी सेवा प्रधान करा अशे सेवा […]
पी.एम.किसान योजना पात्रतेसाठी विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
मुलचेरा:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत भूमि अभिलेखातील नोंदी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ईकेवायसी पूर्ण करणे या बाबींची लाभार्थ्यांकडून पूर्तता करून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत दिनांक ०५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले […]
शासकीय लाभांसाठी आवश्यक : कालांतराने होत असतो बदल आधार कार्ड तातडीने करा अपडेट तहसीलदार चेतन पाटील यांचे जनतेला आवाहन
लचेरा: आधार सेवा केंद्राला भेट देऊन पालक पाल्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. इतरांचे दहा वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे. बालकांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आता अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये पाच वर्षात बहुतांशी बदल होत असतो. त्यामुळे कालांतराने आधार कार्ड निष्क्रिय ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन बालकांचे आधार […]









