मुलचेरा, 13, ऑक्टोबर १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण वा जोखीम कपात वा घट दिवस म्हणून साजरा करण्यात येती दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हा दिवस तहसील कार्यालय मुलचेरा येथे तहसीलदार मा. कपिल हटकर यांच्या मार्गदर्शनाख आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजना संयुक्त विद्यमाने आज नेताजी […]
ताज्या घडामोडी
रांगी परिसरात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी
धानोरा:-तालुक्यातिल रांगी परिसरातील शेतकर्याना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने धानाची लागवड करताना मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची पेरणी केलेली आहे. सध्या हलके धान पिक कापणीला आले. मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे धान कापणी होवू शकत नाही.उभ्या धानपिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे हलके धान झोपले.दररोजच्या पावसाने बांधितिल पाणि बाहेर काढणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत आहे. त्यामुळे […]
नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार
ज्या शेतकर्यांनी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. त्या संदर्भात आज याद्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तुमचं नाव आलेल आहे का नाही तुमच नाव आले आहे का नाही ? हे चेक करू शकता […]
धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 21 ऑक्टोंबर,2022 पर्यंत मुदतवाढ
गडचिरोली:- गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, दिनांक-23 सप्टेंबर,2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 15 ऑक्टोंबर,2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापी शासन पत्र क्रमांक खरेदी दिनांक 11 ऑक्टोंबर, 2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये […]
13 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण ,जोखीम कपात,घट दिवस” म्हणून साजरा करण्यात आला
मुलचेरा:- तहसील कार्यालय मुलचेरा यांचे तहसीलदार माननीय कपिल हटकर आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजीं सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजनायांच्या संयुक्त विद्यमानाने आज नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली आपत्ती ही मानवी जीवनातील अपरिहार्य घटना आहे. ही आपत्ती नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारची असते. […]
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे, आरोग्य व कुटूंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती – NHM Pune Recruitment 2022: एकूण जागा: […]
आलापल्ली शहरासाठी वातानुकूलित शवपेटी, गरजू गरीब शालेय विद्यार्थ्यांना १५ सायकलीचे राजेंचा हस्ते लोकार्पण..
टायगर ग्रुपचे सामाजिक कार्य प्रशंसनीय.. मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम आलापल्ली शहरात शवपेटीची कमतरता होती, नातेवाईकांचा मृत्यू झाल्यावर शवपेटीसाठी जनतेला कमालीचा त्रास होत होता, ह्याबाबतची माहिती टायगर ग्रुप आलापल्ली कडून माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना देण्यात आली, तेंव्हा लोकांची गरज लक्षात घेऊन राजे साहेबांनी तात्काळ स्वखर्चाने वातानुकूलित शवपेटी आलापल्ली आणि परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली, ह्याचा […]
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ येथे २०१५ […]
केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि. 12 : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या व राज्य शासनाच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील योजनांची जनजागृती करण्यासंदर्भात मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय […]
तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते, लगेच अपडेट करून घ्या
Aadhar Card New Update Notice – मित्रांनो आत्ताच आलेल्या माहितीनुसार तुमचे आधार कार्ड हे अपडेट करणे गरजेचे आहे जर तुमचे आधार कार्ड हे अपडेट केले नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते. आधार यूआयडीएआयने आत्ताच एक नवीन नोटीस जरी केली आहे, ही नोटीस काय आहे या लेखात आपण पाहणार आहोत. Aadhar Card New Update Notice गेल्या […]