२०२६ हे पदभरतीचे वर्ष असणार मुंबई, दि. ४ : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे, […]
महाराष्ट्र
अतिवृष्टी व पुरबाधित भागातील विद्युत पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले निर्देश राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भागातील विद्युतपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती उद्भवलेल्या भागातील विद्युत पुरवठा पूर्ववत […]
सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आश्वासनाचा विसर
सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आश्वासनाचा विसर रस्त्यावरील खड्डे कायम,मुलचेरात सुरू आहे जीवघेणा प्रवास मुलचेरा:मागील तीन वर्षापासून मुलचेरा तालुक्यातील मुख्य रस्ता खड्ड्यात गेल्याने शिवसेना (शिंदे गटाकडून) १ सप्टेंबर रोजी तालुका मुख्यालयात चक्काजाम आंदोलन करण्यात आला.१० दिवसांत सर्व खड्डे बुजविण्याचे लेखी आश्वासनानंतर शिवसेना शिंदे गटाने आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला जवळपास २२ दिवस लोटून गेले. मात्र, या […]
दुचाकी धारकाने एस टी वाहकाचे डोके फोडून केले रक्तबंबाळ
दुचाकी धारकाने एस टी वाहकाचे डोके फोडून केले रक्तबंबाळ* शुल्लक कारण एक तास होती एस टी सेवा बंद आलापल्ली:- अहेरी एस टी आगाराच्या वाहकाचे शुल्लक कारणावरून एका दुचाकी धारकाने डोके फोडून जखमी केल्याची घटना आज दुपारी पावणे चार वाजता मुलेचरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली. अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच १४ एल एक्स ५१७७ ही […]
मुलचेरा तालुक्यात सेवा पंधरवडा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
मुलचेरा तहसील कार्यालय मुलचेरा मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्याचे आयोजित आहे . यामधे मुख्य तीन टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यांमध्ये दिनांक १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२५ […]
तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी कल्याण मंडळाची पुनर्रचना राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या संबंधीच्या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते […]
उद्योग विभागाची १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल – उद्योग मंत्री उदय सामंत
१०० दिवसांच्या कामकाज आराखड्यासंदर्भात बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवस आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी […]
‘एआय’ सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी महाराष्ट्र शासन, मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास […]
कृषी विद्यापीठासाठी शेतीयोग्य जागेचा शोध दहा दिवसात घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापुरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा कोल्हापुरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश […]
राज्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरणार, असे आहे नवीन वेळापत्रक
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक अधिकृत आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये राज्यातील सर्व शाळा केवळ सकाळी पाळीत चालवण्याचे बंधनकारक केले आहे. सर्व शाळांना नवीन वेळ लागू अति उष्णतेच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी व्यवस्थापन किंवा शिक्षणाचे माध्यम विचारात न […]