

Related Articles
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ अंतर्गत ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
भारत सरकारने ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ हा उपक्रम पुढील वर्षी होणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या दरम्यान देशभरातून निवडलेले ३ हजार तरुण-तरुणी १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताबाबत त्यांची संकल्पना सादर करतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याची आणि शिकण्याची संधी […]
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच
अतिव दुखाःत होतो मायेचा स्पर्श! मृतदेह जपणुक करायला पुर्ण अहेरी ऊपविभागात साधन नव्हते.एवढ्या मोठ्या परिसरात केवळ एकच शितशवपेटी एका सामाजीक संस्थेकडे होती. *मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम* साहेबांना अडचण माहीत होती परंतु योग्य संस्थेला देण्याचा त्यांचा मानस होता.अहेरी ऊपविभागात समाजकार्यात अग्रेसर असलेल्या *टायगर ग्रुपला* शितपेटी प्रदान करण्यात आली.टायगर ग्रुप मार्फत ही सेवा अविरत सुरु आहे.केवळ आलापल्लीच नव्हे […]
राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
मुंबई, दि. 11 : नागरिकांमध्ये मतदानाबाबत शिक्षण आणि जाणीव जागृती करण्यासाठी काम करणाऱ्या माध्यम संस्थांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी माध्यम संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. चार गटांसाठी हे पुरस्कार आहेत. प्रिंट मिडिया, टेलिव्हिजन, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) सोशल मीडियासाठी हे […]