कोरोना काळात सारं काही ठप्प झालं होतं.. महसूली उत्पन्न घटले होते. दुसरीकडे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा खर्च होत होता. या साऱ्याचा परिणाम राज्य सरकारच्या तिजोरीवर झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने नोकर भरतीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते..
