

Related Articles
नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना दहा लाख देण्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई, दि. २७ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा १९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीमती तडवी यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रु. रक्कम लवकरात लवकर द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वन विभागास दिले आहेत. या महिलेच्या कुटुंबियांना वन विभागाकडून दिली जाणारे आर्थिक […]
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली दि.२१ : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या […]
पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी; कोणाची ताकद जास्त, कोण कमजोर?
पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चार कृषी जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होत असते. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या ३७ विधानसभा जागांवर अविभाजित राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याचवेळी भाजप, काँग्रेस आणि अविभाजित शिवसेनेलाही जवळपास समसमान जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही […]