Related Articles
उद्योग विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे – उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 30 : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून राज्य शासनाच्या उद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. रोजगार मेळाव्याचा प्रारंभ १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातून होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूलमध्ये पहिला रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात […]
12वी ला नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका! पुढची प्रक्रिया नीट समजून घ्या.!
12वी मध्ये नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका. आयुष्यात अनेक संधी तुमच्यासाठी अजून ही खुल्या आहेत. खचून न जाता, सकारात्मक विचार ठेवा. पुनर्मूल्यांकन/पुनर्तपासणी : 12वी च्या परीक्षेत नापास झालात व तुम्हाला गुणांबाबत शंका असेल तर रिचेकिंग म्हणजेच पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करता येतो. यासाठी प्रति विषय 300 रुपये शुल्क आकारले जाते. अर्ज महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर […]
जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट
जिल्ह्यातील बाजार समित्यांचे आधारभूत खरेदीवरील थकीत सेस मिळवून देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी गडचिरोली / नाशिक : आदिवासी विकास महामंडळाकडे मागील अनेक वर्षांपासून अहेरी, सिरोंचा, गडचिरोली व आरमोरी या बाजार समित्यांची आधारभूत खरेदीवरील कोट्यवधी रुपयाचे सेस थकीत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांना प्रशासन चालविणे कठीण जात असून या बाजार समित्यांना उत्पन्नाचे वेगळे साधन नसल्याने बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांचे […]