बारामती, दि २६:- पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद, समन्वय आणि सहकार्य ठेऊन काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सुपा आणि माळेगाव येथील नवीन पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा […]
जे नागरिक शासनाच्या निकषामध्ये बसणार नाहीत त्यांचे राशन कार्ड रद्द होणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे मोफत राशन होय. जे गरीब नागरिक आहेत किंवा जे नगरीक मोफत धान्य योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा या योजनेचा हेतू होता. […]
आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. अनेकजण ऑनलाइन पेमेंट करतात. UPI पेमेंटमुळे एका मिनिटांत पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे अनेकजण रोख रक्कम ठेवत नाही.भाजीपाला घेण्यापासून ते अगदी हॉटेलमध्ये बिल देताना यूपीआय पेमेंटचा वापर केला जातो. यूपीआय पेमेंट जेवढे सोपे आहे तेवढेच ते जोखमीचेदेखील आहे. यूपीआयचा क्यूआर कोड वापरताना नेहमी काळजी घ्यायची असते.क्यू-आर कोड स्कॅन करताना अनेकदा […]