चक्रीवादळानंतर आता मान्सून सक्रिय होण्यासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे. मान्सून संपूर्ण राज्यात येत्या 72 तासांत पोहचणार आहे. आज (24 जून) राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पावसापासून वाचण्याचे साहित्य सोबत बाळगा असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे
Related Articles
अहेरी येते होणार जिल्हा व सत्र न्यायालयाची सुरुवात उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रश्न निकाली.
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रश्न निकाली. अहेरी अधिवक्ता महासंघाच्या लढ्याला अखेर यश..! अहेरी येते २२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तथा न्यायमूर्ती मा. भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भव्य शुभारंभ.. गडचिरोली जिल्हा न्यायालयात जाणे हे अहेरी, भामरागड , एटापल्ली, मुलचेरा तसेच सिरोंचा तालुक्यातील अंकीसा, आसरअली या […]
बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांकडून लोणार सरोवर परिसराची पाहणी बुलडाणा, दि. 5 : बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, लोणार, शेगाव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असून लगतच्या जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ अशा पर्यटनस्थळांची जोड देऊन एक परिपूर्ण पर्यटन सर्कीट विकसित होऊ शकते. त्यामुळे या सर्व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दिले. राज्यपाल श्री. कोश्यारी […]
राज्यात काजू बोंडांपासून प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी उत्पादकांना सहकार्य करणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १८ : कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. काजू बोंडापासून उपउत्पादन तसेच वाईन तयार करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काजू बोंडांची विक्री इतर राज्यात शेतकऱ्यांना करावी लागते. आपल्याच राज्यात यावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आज मंत्रालयात मंत्री श्री. […]