ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात आयोजित मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप अडसड, नाना पटोले, विनोद अग्रवाल, अभिमन्यू पवार, राजू तोडसाम, राजेंद्र पाटील आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री गोगावले म्हणाले, योजनेतील […]
ठळक घडामोडी भारताचा बांगलादेशविरुद्ध विजय अन् पॉईंट्स टेबलवर टॉपवर; भारत ‘ग्रुप 2’ मध्ये पहिल्या क्रमांकावर, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी भारत-चीन सीमेवर सैनिकांना नवे प्रशिक्षण, इस्रायली मार्शल आर्ट आणि जपानी आयकिडोचे ट्रेनिंग; शस्त्रास्त्रांशिवाय लढण्यास सक्षम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत 4 उपसमित्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहीती औरंगाबादच्या पितळे […]
राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा वेलगुर येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा. अहेरी :-आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे, पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकासोबत पालकांचे योगदान महत्त्वाचे आहे असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वेलगुर येथील पालक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले. राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम […]