सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून […]
अहेरी राजनगरीतील विविध समाजाचा कोजागिरी कार्यक्रमात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल उपस्थिती दर्शवून विविध समाजबांधवाशी आस्थेने संवाद साधला, राजे धर्मराव सायन्स कॉलेज येथे आयोजित कुणबी समाजाची कोजागिरी, माता कन्यका मंदिरात आयोजित कोमटी समाजाची कोजागिरी, विर ब्रह्ममगारु मंदिरात आयोजित सोनार समाजाची कोजागिरी तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित पद्मशाली समाजाची कोजागिरी कार्यक्रमांना काल राजेंनी उपस्थिती […]
गडचिरोली:-आलापल्ली वनविभागाअंतर्गत मंजुर कार्यआयोजने नुसार सन 2022-23 मध्ये आलापल्ली वनविभागाअंतर्गत मंजुर कार्य आयोजनेप्रमाणे करण्यात येणाऱ्या वृक्षतोडी बाबत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक, डॉ. किशोर मानकर यांच्या मागदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणुन आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, मुख्य मार्गदर्शक एम.पी. मदने सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वनविकास महामंडळ, प्रमुख अतिथी म्हणुन नितेश शंकर देवगडे […]