ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

“दिव्यांग कल्याणासाठी परिणामकारक योजना प्रस्तावित करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा जिल्हा नियोजनचा १ टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणार

गडचिरोली दि.24 : –जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून चालू आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार असून त्यातून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडविणाऱ्या परिणामकारक आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रस्ताव सूक्ष्म नियोजनासह तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जलव्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५ अंतर्गत कोटगल व हल्दीपुरानी उपसा सिंचन योजनांमध्ये पाणी वापर संस्थांना मार्गदर्शन

गडचिरोली, दि. २४ एप्रिल – जलव्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५ अंतर्गत कोटगल (ता. गडचिरोली) व हल्दीपुरानी (ता. चामोर्शी) उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे आयोजन नाबार्ड व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कोटगल सिंचन योजनेच्या कार्यक्रमात ८ पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्यासमवेत समाधान व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सौर उर्जा प्रकल्पातील विकासकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा आढावा; विकासकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2025 वर्षात सात हजार मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विकासकांना 100 दिवसाला 690 मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना 746 […]

Uncategorized गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई, दि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य […]