गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या […]
राज्य
येत्या काळात ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 25 – केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते आहे. रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ठाणे – बोरिवली टनेलला मंजुरी दिली असून येत्या काही काळात ठाणे […]
(IBPS-RRB) IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती
IBPS RRB Recruitment 2023 Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB XI, IBPS RRB Recruitment 2023 (IBPS RRB Bharti 2023) for 8611 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts. इतर IBPS भरती IBPS प्रवेशपत्र IBPS निकाल जाहिरात क्र.: CRP RRBs XII Total: 8611 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद […]
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती
Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra Recruitment 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 for 446 Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Laboratory Technician, Electrician, Mechanics, & Vaporizers Posts. जाहिरात क्र.: NGO-5(4)/(प्र.क्र.1110/291/2023/पसं-1,पुणे-67 Total: 446 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पशुधन पर्यवेक्षक 376 2 […]
महाराजस्व अभियानाचा नागरिकांना लाभ आ धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
मुलचेरात पार पडली शासकीय योजनांची जत्रा मुलचेरा:-* राज्यशासनाने दैनदिन प्रश्न निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक महसूल प्रशासनातर्फे अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात शिबीर घेऊन शेवटच्या घरापर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने नक्कीच या महाराजस्व अभियाचा नागरिकांना मोठा […]
‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा दि.१३ : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता. पाटण) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई […]
शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी ‘सिबिल’ मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश आहेत की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करु नये. असे असतानाही जर बॅंक शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल, तर अशा बॅंकावर गुन्हे दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्याची खरीप हंगाम नियोजन सभा आज पार पडली. या सभेस उपमुख्यमंत्री फडणवीस […]
कर्नाटक विजयाचा मुलचेरा काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव साजरा
भाजपची उलटी गिनती सुरू- प्रमोद गोटेवार मुलचेरा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक कोपरल्ली चेक चौकात ढोल – ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार […]
मोठी बातमी ! – राज्यात उन्हाचा चटका वाढणार – हवामान खात्याकडून अलर्ट जारी
मोठी बातमी ! – राज्यात उन्हाचा चटका वाढणार – हवामान खात्याकडून अलर्ट जारी देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांसह मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशातच येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक […]
वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्काळ मदत
चंद्रपूर : चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्यासाठी वनामध्ये गेले असता वाघाने त्यांच्यावर जबरी हमला केला व त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनविभागाने बोपचे यांच्या कुटूंबास ५ […]