

Related Articles
काशी कॉरिडॉरप्रमाणे पंचवटी-त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 22 : भारतीय संस्कृती पुरातन – नित्यनूतन असून युरोपमधील पुनर्जागरणाप्रमाणे (Renaissance) आज भारतीय पुनर्जागरण होत आहे. अशा वेळी भारतीय संस्कृती व सभ्यतेचा प्रचार प्रसार कसा होईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगताना काशी व अयोध्येच्या पुनरुत्थानाप्रमाणेच राज्यात देखील पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज […]
रांगी परिसरात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी
धानोरा:-तालुक्यातिल रांगी परिसरातील शेतकर्याना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने धानाची लागवड करताना मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची पेरणी केलेली आहे. सध्या हलके धान पिक कापणीला आले. मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे धान कापणी होवू शकत नाही.उभ्या धानपिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे हलके धान झोपले.दररोजच्या पावसाने बांधितिल पाणि बाहेर काढणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत आहे. त्यामुळे […]
जिल्ह्यातील माजी सैनिक / माजी सैनिक विधवांकरीता 15 ऑक्टोबर रोजी सैनिक रैलीचे आयोजन
गडचिरोली,: गडचिरोली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व अवलंबितांकरीता १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०९.३० वाजता सुरेश भट्ट सभागृह रेशीमबाग ग्राउंड नागपूर येथे स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. रैलीमध्ये माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे करिता रेकार्ड ऑफिस तर्फे तक्रार केंद्र, ई.सी.एच.एस. स्टाल, मेडीकल स्टाल, सी.एस.डी स्टाल व इतर स्टाल लागणार […]