मुलचेरा: केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो. प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांकडून योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. प्रतिदिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे. २० रुपयांत दोन लाखांचा विमा ■ जेव्हा ही […]
गडचिरोली
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा कु. भारती वरुडकर, गृहपाल आदिवासी मुलींचे वसतिगृह मुलचेरा
मुलचेरा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 1मुलांचे व 1 मुलींचे असे एकुण 2 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. मुलचेरा वसतीगृहात इयत्ता 8 वी ते पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज […]
महा ई सेवा केंद्रांनी विद्यार्थी,पालक,लाभार्थी यांना गतिमान व उत्तम कार्यप्रणाली ने सेवा उपलब्ध करावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा:-. दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयीन,अभियांत्रिकी, आयटीआय आदी प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व आदी दाखल्यांची आवश्यकता असते. वेळेत दाखले उपलब्ध झाले पाहिजे तसेच त्यांचे प्रवेश झाले पाहिजे. या करिता तहसिलदार चेतन पाटील यांनी सर्व सेतु केंद्र सेवा संचालकांना विद्यार्थच्या व लाभार्थ्यांच्या हितासाठी सेवा प्रधान करा अशे सेवा […]
महा ई सेवा केंद्रांनी विद्यार्थी,पालक,लाभार्थी यांना गतिमान व उत्तम कार्यप्रणाली ने सेवा उपलब्ध करावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा:-. दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयीन,अभियांत्रिकी, आयटीआय आदी प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व आदी दाखल्यांची आवश्यकता असते. वेळेत दाखले उपलब्ध झाले पाहिजे तसेच त्यांचे प्रवेश झाले पाहिजे. या करिता तहसिलदार चेतन पाटील यांनी सर्व सेतु केंद्र सेवा संचालकांना विद्यार्थच्या व लाभार्थ्यांच्या हितासाठी सेवा प्रधान करा अशे सेवा […]
पी.एम.किसान योजना पात्रतेसाठी विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
मुलचेरा:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत भूमि अभिलेखातील नोंदी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ईकेवायसी पूर्ण करणे या बाबींची लाभार्थ्यांकडून पूर्तता करून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत दिनांक ०५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले […]
शासकीय लाभांसाठी आवश्यक : कालांतराने होत असतो बदल आधार कार्ड तातडीने करा अपडेट तहसीलदार चेतन पाटील यांचे जनतेला आवाहन
लचेरा: आधार सेवा केंद्राला भेट देऊन पालक पाल्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. इतरांचे दहा वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे. बालकांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आता अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये पाच वर्षात बहुतांशी बदल होत असतो. त्यामुळे कालांतराने आधार कार्ड निष्क्रिय ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन बालकांचे आधार […]
(RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती
RPF Bharti 2024. The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways. RPF Recruitment 2014 (RPF Bharti 2024) for 4660 Sub Inspector & Constable Posts. जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024 Total: 4660 जागा पदाचे नाव & तपशील: […]
राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीचीआदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक […]
*हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान*
गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली. पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला […]
जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना
गडचिरोली : दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. […]