प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत केंद्रवर्त्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी / मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवाकरिता खालील योजना मंजूर आहे. तेव्हा ईच्छूक आदिवासी शेतकरी बांधवाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनाचे अर्ज या कार्यालयालातून विनामूल्य घेऊन जावे व 10 दिवासाच्या आत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन अर्ज […]
योजना माहिती
थकबाकीतून मुक्त होण्याची संधी, अभय योजना | Abhay Yojana Maharashtra 2023
आज आपण एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे नेणाऱ्या (Abhay Yojana 2023) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे अभय योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा […]
आता प्रत्येक नागरीकांना मिळणार आरोग्य संरक्षण कवच: डॉ ललित मल्लिक वैधकीय अधिक्षक मुलचेरा
मुलचेरा:- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आता आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. जाणून घ्या कशी आहे हि योजना राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे […]
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत येणार
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ वितरीत गडचिरोली, दि.06 : गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना तसेच दाखले दिले आहेत. या उपक्रमातील जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय; रेशनसाठी आता दुकानात जाण्याची गरज नाही!
रेशन वाटपाबाबत मंत्रालयीन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता लाभधारकांना रेशनसाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज नाहीये. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचं वितरण होणार आहे.’शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला […]
या समाजासाठी शासन नवीन शेळी-मेंढी पालन अर्थसहाय्य योजना सुरू करणार
महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान असल्यामुळे राज्यात शेतीसोबत इतर पूरक व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जातात. यापैकी एक चलित व जास्त शेतकऱ्यांमार्फत केला जाणारा व्यवसाय म्हणजे, शेळी-मेंढी पालन व्यवसाय होय. पूर्वी फक्त धनगर व तत्सम समाजातील लोक शेळी किंवा मेंढीपालन व्यवसाय करत असतं; परंतु कालांतराने शेतीला पूरक असा व्यवसाय करावा, या दृष्टीकोनातून बहुतांश शेतकऱ्यांमार्फत शेळीमेंढी पालन व्यवसाय सुरू […]
अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी मोठी संधी, ‘ही’ योजना तुमच्या फायद्याची.
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत फळे व भाजीपाला उत्पादन प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, बेकरी उत्पादने, धान्ये प्रक्रिया, मसाले, लागवड पीके, […]