केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना आणखी पाच वर्षांसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी ₹3.15 लाख कोटी (₹3,15,614 कोटी) इतक्या मोठ्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 ची […]
Month: August 2026
पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल *पूरप्रवण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण, पुनर्वसन, जनजागृती आणि बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना* गडचिरोली, दि. 31 (जिमाका) : बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री […]
मनरेगाचा प्रलंबित निधी आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश
महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पासवान यांनी येत्या आठ दिवसांत राज्यासाठी […]
गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर
गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर ● विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला भामरागड येथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला आणून उपचारासाठी दाखल ● सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर गडचिरोली, दि. 31 जुलै : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना पूर आला असून भामरागड […]
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर; शाश्वत विकास ध्येयांच्या प्रभावी पूर्ततेचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, पोषण, सुरक्षित मातृत्व, बालकांचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेली शाश्वत विकास ध्येये (SDGs) विहित कालमर्यादेत प्रभावीपणे पूर्ण करावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. महिला व बालविकास विभागामार्फत मंत्रालयात आयोजित शाश्वत […]
पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर
मुंबई, दि. २८ : मुंबईतील जुन्या इमारती, चाळी तसेच पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिले. विधानभवनातील दालनात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद […]
मंत्रिमंडळ निर्णय
(ग्राम विकास व पंचायती राज) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार – कायद्यांमध्ये सुधारणा करून अध्यादेश काढण्यास मान्यता मुंबई, दि. २८ : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत स्पष्ट तरतूद करण्यासाठी ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, […]
कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवा – मंत्री आदिती तटकरे अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश
कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवा – मंत्री आदिती तटकरे अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश मुंबई, दि. २८ : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात नंदुरबार, अमरावती (मेळघाट), […]
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुटी
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश गडचिरोली, दि. २८ (जिमाका) : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट तसेच ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वैनगंगा, […]
आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार भारत सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेचा लाभ 70 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे. या कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. गुडघेदुखी, विविध […]










